Voice of Eastern
ताज्या बातम्या

कशाला आशीर्वाद?, जनतेचा जीव धोक्यात घालायला”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका

banner

राज्यात गेल्या काही दिवसात नारायण राणे विरुद्ध शिवसेना या विषयावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यावरील विधानानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर नारायण राणे यांना झालेल्या अटक व सुटकेची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली.

या प्रकरणाला आज एक आठवडा पूर्ण झाला असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दीक चकमक काही संपत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

Related posts

मल्लखांब निवड प्रक्रियेतील अन्यायाला युवासेनेने फोडली वाचा; निवडीनंतर खेळाडूने पटकावला दुसरा क्रमांक

आरोग्य विद्यापीठात रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श या पंचेंद्रियांच्या नावाने उद्यान

महाराष्ट्रातील तरुण पिढीवर माझा प्रचंड विश्वास; उद्या कराडमधून जनतेच्या दरबारात – शरद पवार

Voice of Eastern

Leave a Comment