मुख्य बातम्या
-
प्लास्टिकला नाही म्हणा! – मुंबई महानगरपालकेचे आवाहन
मुंबई : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांचे स्वप्नांचे शहर आहे. मात्र, वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच प्लास्टिक प्रदूषणाची समस्या…
Read More » -
बीएमसीची धार्मिक स्थळांसाठी विशेष स्वच्छता मोहीम
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत “विशेष स्वच्छता मोहीम : धार्मिक स्थळे” या उपक्रमाची सुरुवात २८ एप्रिल २०२५…
Read More » -
विक्रोळी उड्डाणपुल सुरू झाला; पण नियोजनाचा अभाव वाहतूक कोंडी वाढली
मुंबई : विक्रोळी येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा घाईगडबडीत करण्यात आला. केवळ श्रेय घेण्यासाठी भाजपने या ठिकाणी स्टंटबाजी केली. उड्डाणपुल सुरु…
Read More » -
खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटीसोबत सहलींचे आयोजन करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित…
Read More » -
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना : स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात
मुंबई : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी…
Read More » -
रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे,…
Read More » -
एसटी महामंडळ राबविणार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहिम
मुंबई : शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास…
Read More » -
अकरावी प्रवेश प्रक्रिया – कोट्यांतर्गत ६० हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शनिवारी सायंकाळी संपुष्टात आली. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीमध्ये…
Read More »