शहर
-
रायगड किल्ला विकासासाठी उपसमिती गठीत करा – छत्रपती संभाजीराजे भोसले
नवी मुंबई : रायगड किल्ला संवर्धन व किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी शासनाद्वारे निधी मंजूर झाल्यानंतर आराखडा तयार…
Read More » -
तर नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री…
Read More » -
मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री…
Read More » -
‘मॅट’च्या ३३ वर्षात प्रथमच लोक अदालत; १२६ अर्जदारांना शासकीय नोकरीचा लाभ
मुंबई : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ५४२…
Read More » -
हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे स्मरण करत एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये श्री. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी टाळ्यांच्या कडकडाटात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी…
Read More » -
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ऐतिहासिक आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.…
Read More » -
कुंभमेळ्यानिमित्त विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची खासदार संजय पाटील यांची मागणी
नवी दिल्ली : पुढील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन…
Read More » -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व…
Read More » -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार…
Read More » -
२१ व्या पशुगणनेस प्रारंभ, २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार
मुंबई : पशूसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका क्षेत्रात २१व्या पशुगणनेला दिनांक २५ नोव्हेंबर २०२४…
Read More »