शहर
-
पोलादपूरमधील साखर सुतारवाडीचे दर्जेदार पुनर्वसन करावे – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर सुतारवाडी गावात २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होवून नुकसान झाले होते. गावाच्या…
Read More » -
रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना…
Read More » -
प्लास्टिकला नाही म्हणा! – मुंबई महानगरपालकेचे आवाहन
मुंबई : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांचे स्वप्नांचे शहर आहे. मात्र, वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच प्लास्टिक प्रदूषणाची समस्या…
Read More » -
बीएमसीची धार्मिक स्थळांसाठी विशेष स्वच्छता मोहीम
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत “विशेष स्वच्छता मोहीम : धार्मिक स्थळे” या उपक्रमाची सुरुवात २८ एप्रिल २०२५…
Read More » -
विक्रोळी उड्डाणपुल सुरू झाला; पण नियोजनाचा अभाव वाहतूक कोंडी वाढली
मुंबई : विक्रोळी येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा घाईगडबडीत करण्यात आला. केवळ श्रेय घेण्यासाठी भाजपने या ठिकाणी स्टंटबाजी केली. उड्डाणपुल सुरु…
Read More » -
खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटीसोबत सहलींचे आयोजन करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित…
Read More » -
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना : स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात
मुंबई : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी…
Read More » -
रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे,…
Read More »