शहर
-
शिर्डी विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात
मुंबई : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने…
Read More » -
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी
मुंबई : राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात…
Read More » -
‘क्लीन अप मार्शल्स्’ सेवा ४ एप्रिल २०२५ पासून बंद
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान’अंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ‘क्लीन अप मार्शल’च्या संस्थांचे प्रतिनिधींबाबत…
Read More » -
मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश
मुंबई : मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली.…
Read More » -
भांडुप स्टेशन रोडवर खड्डेच खड्डे; पादचारी जखमी, पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मुंबई : भांडुप पश्चिमेला असलेल्या स्टेशन रोडवर पेव्हर ब्लॉक निघाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गर्दीच्या वेळेस दाटीवाटीने चालताना पादचा-यांना हे…
Read More » -
एसटीच्या विरोधाला न जुमानता १४० जाहिरातींच्या जागेची निविदा अखेर अंतिम टप्प्यात
मुंबई : एसटीच्या स्थानक व आगाराच्या आवारातील जाहिरातीच्या जागांवर शासनाच्या व इतर जाहिराती प्रसिद्ध करण्याची निविदा एसटीच्या विरोधाला न जुमानता…
Read More » -
सुप्रसिद्ध शिवाजी नाट्य मंदिरचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर असे नामांतर
मुंबई : दादर येथे सुप्रसिद्ध असे शिवाजी नाट्य मंदिर आहे. नाट्य मंदिराच्या नावामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा…
Read More » -
‘एसटी’ महामंडळाच्या मुख्यालयातील तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा – प्रताप सरनाईक
मुंबई : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री…
Read More » -
‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च…
Read More » -
महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव
मुंबई : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र…
Read More »