शहर
-
महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक ताबडतोब चालते व्हा! –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
बुलढाणा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी…
Read More » -
एसटीला उभारी देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू
मुंबई : आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत असून उत्पन्न वाढीसाठी…
Read More » -
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर…
Read More » -
University:रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार
मुंबई : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवाद व भांडवलशाही यांचा सुवर्णमध्य साधत एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडला होता. दीनदयाल उपाध्याय यांचे…
Read More » -
Empowerment:मुंबईत ‘नभ: स्पर्श’चे उद्घाटन : १५० भारतीय महिलांच्या कलाकृतींचा उत्सव
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA), मिनिस्ट्री ऑफ कल्चर, भारत सरकार, यांच्या सहयोगाने (Empowerment) ‘नभ: स्पर्श – इंडियन वुमन प्रिंटमेकर्स’…
Read More » -
Vikhroli Update:विक्रोळीकरांचा त्रास कमी होणार
मुंबई : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पूर्व पश्चिम जोडणाऱ्या विक्रोळी (Vikhroli Update) पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित…
Read More » -
Environment:शाडूची मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना विविध परवानग्या वेळेत मिळतील – मुंबई महानगरपालिकाचे आश्वासन
मुंबई : गणेशोत्सव २०२५ पर्यावरणपूरक (Environment) पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना मंडपाकरीता मोफत जागा पुरवित आहे. तसेच मूर्ती घडविण्यासाठी…
Read More » -
Local Train:बदलापूर स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी
बदलापूर येथे होम प्लॅटफॉर्म (Local Train) प्रवाशांच्या सोयीसाठी नव्हे, तर गैरसोयीसाठी उभारण्यात आल्याची प्रवाशांची भावना बळावत आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे गर्दी…
Read More » -
गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना…
Read More » -
विकसित भारतासाठी आवश्यक आहे अंत्योदयाचे तत्वज्ञान – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी…
Read More »