मुंबई
-
शहर
गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना…
Read More » -
शहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे.…
Read More » -
शिक्षण
मुंबई, ठाणे रायगड व पालघरमधील शिक्षकांचे वेतन रखडले
मुंबई : मुंबईसह ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च पेड एप्रिलचे वेतन १० तारीख उजाडली तरी…
Read More » -
शहर
मुंबईतील बचत गटाच्या महिला चालविणार आता प्रवासी रिक्षा
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि टीव्हीएस…
Read More » -
आरोग्य
तब्बल चार वर्षांनी ती आधाराशिवाय चालू लागली; केनियातील १७ वर्षीय मुलीवर मुंबईत शस्त्रक्रिया
मुंबई : चार वर्षांपूर्वी एका रस्ते वाहतूक अपघातात पायाला गंभीर दुखापत झालेल्या केनियातील १७ वर्षीय मरियम अब्दल्ला मोहम्मद अली या…
Read More » -
शहर
मुंबईतील बेस्ट बसच्या खाजगीकरणाचा प्रयोग अपयशी; नागरिकांच्या जीवावर संकट
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक बस सेवा (BEST) ही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची जीवनरेखा आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून खाजगी…
Read More » -
आरोग्य
मुंबईमध्ये ७ डिसेंबरपासून क्षयरोग निर्मूलनसाठी ‘१०० दिवस मोहीम
मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मुंबईतील २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबर २०२४ पासून २४ मार्च २०२५ पर्यंत ‘१०० दिवस मोहीम’…
Read More » -
शहर
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार…
Read More » -
शहर
मुंबईमध्ये उभारले जाणार भारतातील पहिले ‘पुण्यश्लोक अहिल्या भवन’ – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन सोहळा मानखुर्द येथील चिल्ड्रन एड सोसायटी संचालित…
Read More » -
शहर
रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईतून बाहेर काढणाऱ्या स्वच्छता अभियानाची गरज – मंगल प्रभात लोढा
मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात एल्फिन्स्टन तांत्रिक…
Read More »