स्व. बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार आणि वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी...