आरोग्य
-
आपला दवाखान्यामध्ये होणार आता कान, नाक व घशावर उपचार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये आता सर्वसाधारण आजारांबरोबरच नाक, कान, घसा यावरही उपचार होणार…
Read More » -
कामा रुग्णालयात महिलेच्या पोटातून काढला २० सेमीचा गोळा
मुंबई : दोन महिन्यांपासून ओटीपोटात दुखत असलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करत कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी ४४ वर्षीय महिलेच्या पोटातून जवळपास २२…
Read More » -
केनियातील १४ महिन्याच्या मुलीवर नवी मुंबईत अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वी
नवी मुंबई : अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबईतील (एसीसीएनएम) डॉक्टरांनी सिकलसेल रोगावर मात करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) ची क्षमता…
Read More » -
मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग सोसायटीच्या (MOGS) अध्यक्षपदी डॉ. सुवर्णा खाडिलकर
मुंबई : २०२४-२५ या वर्षासाठी मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग सोसायटीच्या (एमओजीएस) अध्यक्षपदी डॉ. सुवर्णा खाडिलकर यांनी नियुक्ती झाली आहे. खाडिलकर…
Read More » -
वाढते तापमानामुळे मुंबईकरांना होतोय घशाचा त्रास
मुंबई : राज्यातील तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याने मुंबईकरांचा लस्सी, ताक आदी थंडपेये पिण्याकडे कल…
Read More » -
वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
मुंबई : मागील काही दिवसांपासू मुंबईमध्ये वाढत असलेल्या उकाड्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले आहे. नागरिकांच्या शरीरातील पाणी कमी होत असल्याने चक्कर…
Read More » -
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या
मुंबई : देशामध्ये वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध कंपन्या व कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य…
Read More » -
वाढत्या उन्हाचा पक्षी व प्राण्यांनाही त्रास
मुंबई : काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आता या वाढत्या उन्हाचा फटका पक्ष्यांनाही बसू लागला…
Read More » -
९१ वर्षीय वयस्क रुग्ण आणि ७० वर्षीय महिलेवर अपोलोत पहिल्यांदा टीएव्हीआय प्रक्रिया केली
नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई ( एएचएनएम) येथे दोन वरिष्ठ रुग्णांवर जटिल टीएव्हीआय प्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. जटिल…
Read More » -
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर; चार दिवसांमध्ये ३६ ने रुग्ण वाढले
मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च…
Read More »